एक्सप्रेसवे अपघातानंतर अटल सेतूवरील सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

एक्सप्रेसवेवरील नुकत्याच झालेल्या टँकर अपघातामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले. अशा घटना अटल सेतूवर घडल्यास समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी हेलिपॅड आणि आपत्कालीन व्यवस्थेची गरज आहे. या विषयावर माननीय मुख्यमंत्री जी यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्र पाठवले.



एक्सप्रेसवे अपघातानंतर अटल सेतूवरील सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र एक्सप्रेसवे अपघातानंतर अटल सेतूवरील सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र Reviewed by Files on फेब्रुवारी ०७, २०२६ Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


Blogger द्वारे प्रायोजित.